सिरसंगी प्रतिनिधी
कोळींद्रे – पोश्रातवाडी ता आजरा येथे अचानक लागलेल्या आगीमध्ये गवताची गंजी व काजूची झाडे जळून खाक झाली मंगळवार दि 10 रोजी दुपारी 3 वाजता पोश्रातवाडी- शिप्पुर मार्गावरील माळरानावरील शेतामध्ये अचानक आग लागली यामध्ये नरसू शिंदे यांचे 3000 पयान जळून खाक झाले यामुळे शिंदे यांचे दहा हजारचे नुकसान झाले . याच ठिकाणी असलेली काजूची झाडे ही जाळून खाक झाली.














